भाजपला इतिहास कधीच माफ करणार नाही... :विश्वजित कदम
2021-06-12 0 Dailymotion
सांगली : हुकूमशाही पद्धतीने मोदी सरकारने शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्यांना इतिहास कधी माफ करणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी केले. सांगलीमध्ये ते बोलत होते..